महाराष्ट्रातील पंचायतींची शिफारस कोणत्या समितीने केली?www.marathihelp.com

पंचायतराज व्यवस्थेत सुधारणा करण्याबाबत राज्य सरकारने वेळोवेळी समित्या नेमल्या. पंचायतराज व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी १८ जून १९८४ रोजी प्राचार्य पी. बी. पाटील यांची समिती नेमण्यात आली.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:49 ( 1 year ago) 5 Answer 34267 +22