भारतीय कंपनी कायदा कधी अस्तित्वात आला?www.marathihelp.com

कंपनी कायदा
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५६ साली संमत झालेल्या कंपनी कायद्यान्वये मागील सर्व कायदे रद्द झाले. या कायद्यातही नंतर काही दुरुस्त्या झाल्या आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 12:06 ( 1 year ago) 5 Answer 8201 +22