साहित्याचा मुख्य उद्देश काय आहे?www.marathihelp.com

साहित्यामध्ये जीवनाचे चित्रण करून समाजजीवनाला गती देणे हे साहित्याचे प्रयोजन असून मराठीतील जीवनवादी लेखक या विचारधारेचे आहेत. कलावंत समाजाचाच भाग आहे, समाजाच्या अंतरंगातील संघर्ष चित्रित करणे हे त्याचे आद्य कर्तव्य आहे, असे वाङमयच पुरोगामी ठरते, असे ही विचारधारा मानते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:18 ( 1 year ago) 5 Answer 44429 +22