संविधान महत्त्वाचे का आहे?www.marathihelp.com

भारतीय संविधान हे सत्तांतरातून नागरिकांना आपले भवितव्य घडवू देणारे पाऊल ठरले. 'राष्ट्राचे स्वातंत्र्य आणि मुक्तिभाव यांना मूर्तरूप देतानाच 'सामाजिक क्रांती' घडवण्याची साधने लोकांहाती सोपवणारी एक जिवंत रचना म्हणजे आपले संविधान!

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:11 ( 1 year ago) 5 Answer 95938 +22