मुंबई महाराष्ट्राचा भाग कधी झाली?www.marathihelp.com

१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर भाषावार प्रांतरचनेनुसार मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई शहर हे या नवीन महाराष्ट्र राज्याची राजधानी बनले.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:26 ( 1 year ago) 5 Answer 31696 +22