भारतातील आयटी उद्योगाचे फायदे काय आहेत?www.marathihelp.com

माहिती-तंत्रज्ञानाने सरकारी सेवांचे व्यवस्थापन आणि वितरण जसे की, आरोग्य सेवा, शैक्षणिक माहिती, ग्राहक हक्क आणि सेवा इत्यादी पारदर्शकता वाढवण्यासह अधिक प्रभावी बनवल्या आहेत. आपल्या अर्थव्यवस्थेला झपाट्याने समृद्ध करण्यासाठी आणि लाखोंच्या रोजगारनिर्मितीसाठी आयटी उद्योग हा कणा आहे

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 11:35 ( 1 year ago) 5 Answer 137796 +22