भारतात मक्तेदारी चौकशी आयोग कधी नेमला गेला?www.marathihelp.com

एप्रिल १९६४ मध्ये भारत सरकारने खाजगी उद्योगधंद्यातील मक्तेदारीची व आर्थिक सत्तेच्या केंद्रीकरणाची चौकशी करून उपाययोजना करण्यासाठी 'मक्तेदारी आयोग' नेमला.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 10:54 ( 1 year ago) 5 Answer 4759 +22