भारताचे पहिले स्वातंत्र्यसैनिक कोण?www.marathihelp.com

मंगल पांडे हे भारतातील पहिले स्वातंत्र्यसैनिक होते. प्रथमच त्यांनी “मारो फिरंगी को” हे वाक्य सादर करून भारतीयांना प्रेरणा दिली. त्यांच्या उठावाने पहिल्या मुक्तिसंग्रामाला गती दिली.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:50 ( 1 year ago) 5 Answer 114845 +22