भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना कधी केली?www.marathihelp.com

भारतातील पूर समस्येची जटिलता व प्रमाण लक्षात घेऊन पूर नियंत्रणाच्या सध्याच्या कार्याची दिशा व कार्यक्रम यांचा सखोल अभ्यास करून या समस्येवर समन्वयित व शास्त्रीय दृष्टीकोनावर आधारलेली राष्ट्रीय पातळीवरील योजना आखण्यासाठी व अग्रक्रम निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने जुलै १९७६ मध्ये राष्ट्रीय पूर आयोगाची नियुक्ती केलेली ...

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:22 ( 1 year ago) 5 Answer 22695 +22