बेळगाव साहित्य संमेलनात कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली?www.marathihelp.com

बेळगावमधून १२ मे १९४६ साली संयुक्त महाराष्ट्राचा हुंकार दिला गेला. गजानन त्र्यंबक माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनात महाराष्ट्र एकीकरणावर भर देण्यात आला. याच संमेलनात 'संयुक्त महाराष्ट्र समिती' स्थापन झाली.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 17:18 ( 1 year ago) 5 Answer 66720 +22