आम्हाला संविधानाची गरज का आहे?www.marathihelp.com

भारतीय संविधानाने आपल्यासमोर धर्मनिरपेक्षतेचा आदर्श ठेवला आहे. त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते. त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्कांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते. एकूणच राज्यघटनेच्या नियमानुसार देशाचा कारभार चालत असेल तर मानवी हक्कांचे संवर्धन होते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:50 ( 1 year ago) 5 Answer 114888 +22