आजच्या समाजात वाचन महत्त्वाचे का आहे?www.marathihelp.com

वाचनामुळे आपण ज्ञान संपादन करतो, विचार शक्ती वाढते आणि आपल्याला चांगल्या गोष्टीची प्रेरणा मिळते. वाचनामुळे आपण सुशिक्षित होतो. समाजातील सर्वच शहरांच्या लोकांशी वागण्याची कला वाचनाने अवगत होते.

solved 5
सामाजिक Thursday 16th Mar 2023 : 10:51 ( 1 year ago) 5 Answer 58321 +22