2005 मध्ये कोणत्या कायद्याची स्थापना झाली?www.marathihelp.com

भारत देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ (कायदा क्र. ५३/२००५) हा संसदेत २५ डिसेंबर २००५ रोजी पारित झाला. भारत जसा जैव, सांस्कृतिक व भौगोलिक वैविध्यांचा देश आहे, तसाच तो नानाविध विनाशकारी आपत्तींचा देश म्हणूनही गणला जातो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:12 ( 1 year ago) 5 Answer 93014 +22