संभाजी महाराज कसे पकडले?www.marathihelp.com

मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. परिणामी शत्रूने संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात मोघलांना यश आले. संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड येथे नेले.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 15:22 ( 1 year ago) 5 Answer 7638 +22